देशाचे पंतप्रधान ठरविणारे उत्तर प्रदेश हे महत्वाचे राज्य आपण खिशातच टाकले आहे, अशा आविर्भावात भाजप नेते होते. पण त्यांच्या विश्वासाला सुरुंग लागला आणि अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. ‘पंतप्रधानपदाचे मोदींचे वारसदार’ अशी प्रतिमा उभारणी सुरू असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही हा धक्का आहे. या राज्यात ५० पर्यंतही मजल मारता न आल्याने भाजपचे राष्ट्रीय गणितच विस्कटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा