सगळ्याच बाबतीत भलामोठा व्याप असलेल्या मुंबई शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही अवाढव्य आहे. एका शहराचा संपूर्ण अर्थसंकल्प जितका असतो तितका निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका वापरत असते. दरदिवशी निर्माण होणाऱ्या तब्बल सहा हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान मुंबई महानगरपालिका पेलत असते. येत्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढणार असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेने कचऱ्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी येत्या २० वर्षांकरीता कृती आराखडा तयार करण्यास या अभ्यासाची मदत होणार आहे. मुंबईच्या या कचऱ्यात नेमके असते तरी काय त्याचा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा