केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (११ ऑगस्ट) लोकसभेत सांगितले की, भारतीय दंड संहिता (१८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (१८८२) व भारतीय पुरावा कायदा (१८७२) हे ब्रिटिश काळातील कायदे आता रद्दबातल होणार असून, त्यांची जागा अनुक्रमे भारतीय न्याय संहिता (एनबीएस २०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस २०२३) व भारतीय साक्ष (बीएस २०२३) हे तीन कायदे घेणार आहेत. या कायद्यांची तीनही विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली असून, ती संयुक्त संसदीय समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आली आहेत. भारतीय न्याय संहिता, २०२३ मध्ये महिलेची फसवणूक करून लग्न केल्याच्या गुन्ह्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. या गुन्ह्याला शिक्षा करणारे कलम १८६० सालच्या भारतीय दंड संहिता कायद्यात समाविष्ट नव्हते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा