ज्ञानेश भुरे
नियमात बदल किंवा नव्या नियमांचा शोध, त्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर हे आता ‘आयपीएल’साठी नित्याचे झाले आहे. या वेळी असेच काही नियम करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियमबदल म्हणजे एका षटकात दोन बाउन्सर किंवा उसळते चेंडू टाकण्याची मुभा. त्यामुळे फलंदाजांना तंत्रात बदल करावा लागेल. या आणि अन्य नियमांचा खेळावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा