आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केल्याने लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार का, याचीच चर्चा सुरू झाली. मायावती यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील व्हावे म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. २०१९ लोकसभा किंवा २०२२मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपाची पीछेहाट झाली होती. पक्षाची हक्काची मतपेढी भाजपने फोडली आहे. एके काळी देशाच्या पंतप्रधान होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या मायावती यांच्या पक्षाला सध्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. मायावती यांच्या निर्णयाने तिरंगी लढतीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपलाच फायदा होईल, असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा