बिहारमधील एनडीएमध्ये ४० जागांसाठी उमेदवार निश्चित झाले. मात्र या जगावाटपामुळे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (आरएलजीपी) प्रमुख पशुपती कुमार पारस नाराज झाले. जागावाटप करारामध्ये त्यांच्या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत, केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते एनडीएमधूनदेखील बाहेर पडले. गेल्या आठवड्यात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) प्रमुख चिराग पासवान इंडिया आघाडीत जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे जागावाटपात भाजपा काका-पुतण्याला किती आणि कोणत्या जागा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा