भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. या मोहिमेत चांद्रयान-२ व असलेले विक्रम हे लँडर चंद्रपृष्ठावर उतरले आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान हे रोव्हरदेखील चंद्रावर उतरले असून त्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ही मोहीम चंद्रावरील फक्त एका दिवसाची असणार आहे. त्यानंतर चंद्रावर रात्र झाल्यानंतर लँडर आणि रोव्हर यांची काम करण्याची क्षमता खूप कमी होणार आहे. त्यामुळे आपली मोहीम फत्ते केल्यानंतर चांद्रयान, लँडर आणि रोव्हर यांचे काय होणार? ते पृथ्वीवर परतणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा