गेल्या काही वर्षांत भारतातील रोजगार क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. पूर्वी सार्वजनिक क्षेत्राला अधिक प्राधान्य दिले जात असताना आता मात्र खाजगी क्षेत्रात नोकरदार वर्गाची संख्या वाढताना दिसत आहे. ३१ मार्च १९९५ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार १९४.७ लाख आणि खाजगी क्षेत्रात केवळ ८०.६ लाख इतके होते. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने २०११-१२ (एप्रिल-मार्च) नंतर संघटित सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील रोजगारांची आकडेवारी संकलित किंवा जारी केलेली दिसत नाही. वित्त मंत्रालयाच्या २०१८-१९ च्या आर्थिक सर्वेक्षणात शेवटचा प्रकाशित झालेला डेटादेखील २०११-१२ ची आकडेवारी दर्शवतो. भारतातील रोजगार क्षेत्रात कसे बदल झाले? त्यामागील कारणे आणि रोजगार क्षेत्रासमोरील आव्हाने काय? जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा