Obesity Crisis in India : जगभरासह देशात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज प्रत्येक आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येशी लढत आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना लठ्ठपणाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला. लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. दरम्यान, भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे? त्याची नेमकी कारणे कोणती? लठ्ठपणावर मात करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबाबत जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा