तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाकडून टीआरएस अर्थात तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (आता- भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस) आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आमदारांना फोडून तेलंगाणामधील सरकार पाडण्याचा कट लचला जात आहे, असा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला आहे. तर भाजपाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी केलेले आरोप काय आहेत? त्या आरोपांवर भाजपाचे मत काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा