नेपाळमध्ये साम्यवादी पक्षाचे (माओवादी) नेते पुष्प कमल दहल प्रचंड यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ’च्या पाठिंब्याने प्रचंड हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. दीड वर्षांपूर्वीही नेपाळमध्ये याच जोडीचं सरकार होतं. हे सरकार चीनच्या बाजुने अधिक झुकल्याने भारतासाठी डोकेदुखी ठरलं होतं. आता पुन्हा एकदा नेपाळमध्ये साम्यवादी पक्षाचं (माओवादी) सरकार अस्तित्वात आलं आहे. त्यामुळे नेपाळमधील सत्ताबदलाचा भारतावर काय परिणाम होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. येत्या काळात भारत आणि नेपाळचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील? चीनच्या वर्चस्वामुळे नेपाळ भारतासाठी डोकेदुखी ठरेल का? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा