भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) सामना करण्यासाठी जुन २०२३ मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नेतृत्व करावे अशी मागणी काही जणांनी केली. यात काँग्रेसचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांचा समावेश आहे. त्यातून विरोधकांमधील मतभेद तर पुढे आलेच, पण या आघाडीच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा