करोना संदर्भातील निर्बंध उठवल्यानंतर जनतेचे दैनंदिन आयुष्य रुळावर आले आहे. अनेकांकडून तर मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या करोना नियमावलीचे पालनसुद्धा करण्यात येत नाही. समाजातून करोना संपला, असा समज नागरिकांचा झालेला दिसत आहे. मात्र, याबाबत शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. करोना संकट आणखी काही काळ जगावर घोंगावू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. १९१८ सालातील ‘फ्लू’ साथीपेक्षाही करोनाची साथ जास्त काळ टिकू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा