– सुहास सरदेशमुख
करोनाकाळात घरात अडकून पडलेले सगळे आता बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. मंदिरांमधील गर्दी आणि पर्यटनस्थळी येणाऱ्यांची संख्या वाढेल असे संकेत निर्बंध शिथिल झाल्यानंतर मिळू लागले. देश-विदेशातही हा कल असल्याने येत्या काळात पर्यटक संख्या वाढेल, असा अंदाज आहे. करोनामुळे केलेल्या मोठ्या तरतुदीचा हिस्सा आरोग्यावर खर्च झाला. त्यामुळे झाकोळलेले पर्यटन आता सुधारण्यासाठी अभ्यास सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा