संपूर्ण जगासाठी वायू प्रदूषण ही गंभीर आणि चिंतेत टाकणारी समस्या बनली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. भारताची राजधानी दिल्लीमध्ये तर हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अतिवाईट आणि धोकादायक या श्रेणीमध्ये गेला आहे. एक्यूआयमध्ये हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण एकत्र करून एक्यूआय काढला जातो. यामध्ये पीएम १०, पीएम २.५, नायट्रोजन डाय ऑक्साइड, ओझोन, कार्बन अशा अनेक घटकांचा समावेश होतो. याच पार्श्वभूमीवर या घटकांमुळे वायू प्रदूषण कसे होते? हे घटक मानवी आरोग्यास किती धोकादायक आहेत? हे जाणून घेऊ या….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा