Delhi Assembly Election Results 2025: आज दिल्लीच्या निवडणुकांचा निकाल लागला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या निवडणुकीत अनेक मुद्द्यांवर घमासान चर्चा सुरू आहे, त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती यमुनेच्या प्रदूषणावर. अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यावर भाजपाशासित हरियाणामध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप केला. तर पंतप्रधान मोदींनी तेच पाणी मी पितो असे म्हटले होते. त्यामुळे आपची सत्ता गेल्यावर आता यमुनेच्या पाण्यात कमळ फुलल्याने यमुना स्वच्छ होणार का, यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यमुनेचे प्रदूषण आणि तिचे प्राचीन पौराणिक महत्त्व नेमकं काय सांगते याचा घेतलेला आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा