नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. तर हा आरोप सत्ताधारी भाजपाने फेटाळून लावलेला आहे. २०१४ सालापासून आठ वर्षांमध्ये ईडीने १२१ प्रमुख विरोधी नेत्यांवर छापा, चौकशी, अटकेची कारवाई केलेली आहे. तर विरोधी पक्षातील ११५ नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. २००२-१४ या दहा वर्षांच्या काळात म्हणजेच यूपीए-२ सरकारच्या काळात फक्त २६ नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये १४ नेते हे विरोधी पक्षातील होते. या आकडेवारीनुसार देशात मोदी सरकार आल्यापासून इतर तपास यंत्रणांच्या तुलनेत ईडीने भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या नेत्यांवर अधिक प्रमाणात कारवाई केलेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा