Great Calcutta Killing 16 August 1946: भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेस यंदा ७८ वर्ष पूर्ण झाली. परंतु, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक वर्ष आधी १६ ऑगस्ट १९४६ रोजी धार्मिकतेच्या नावाखाली प्रचंड हिंसाचार झाला होता. त्या दिवशी मुस्लिम लीग आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी ‘डायरेक्ट अॅक्शन डे’ असा नारा दिला, त्यावेळेस मोठ्या संख्येने मुस्लिम कलकत्याच्या रस्त्यावर जमा झाले आणि काही तासांच्या आतच हजारो हिंदूंचे हत्याकांड घडवून आणण्यात आले. हे हत्याकांड एवढे भयावह होते की, ‘‘द ग्रेट कलकत्ता किलिंग’ अशी त्याची इतिहासात नोंद झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा