What is happy bhoot Chaturdashi? भारत हा विविध प्रथा- परंपरांनी नटलेला आहे. प्रभू रामाचे अयोध्येत परतणे आणि अंधारावर प्रकाशाचा विजय यासारखे प्रसंग दिवाळी का साजरी केली जाते, यासाठी प्रामुख्याने सांगितले जातात. परंतु भारताच्या विविध भागात दिवाळी साजरी करण्यासंबंधी वेगवेगळ्या कथा, परंपरा आढळतात. काही ठिकाणी आदल्या दिवशीच दिवाळी साजरी केली वाजते. काही ठिकाणी दिवाळीचा संबंध आत्म्यांशी, पूर्वजांशी, नरकासुराशी जोडण्यात आला आहे. त्यामुळेच चतुर्दशीला भूत किंवा नरक चतुर्दशी असेही म्हणतात. दिवाळीच्या देशभरातील प्रथा- परंपरांचा हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा