कल्याणजवळील गोळवली येथील एका हॉटेलला ग्रामपंचायतीने बांधकाम परवाना दिला होता, असा दावा उच्च न्यायालयात करण्यात आला होता. मात्र बांधकाम परवाने देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाहीत. ग्रामपंचायत फक्त ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देऊ शकते, असे स्पष्ट करीत न्यायालयाने हे बांधकाम बेकायदा ठरविले. त्यामुळे राज्यातील बांधकामांना नेमके कोण परवानगी देते, काय आहे नियमावली आदींबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या निमित्ताने हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा