समस्त जगाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत दादरच्या समुद्रकिनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, हा परिसर आज चैत्यभूमी म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी ६ डिसेंबर रोजी या चैत्यभूमीस भेट देतात. या जगाचा निरोप घेण्याच्या काही दिवस अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात फक्त या भारतातील दीनदुबळ्या जनतेचे कल्याण कसे होईल, हाच विचार होता. महापरिनिर्वाणाच्या काही तास अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाबद्दल विचार करत होते. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय केले? त्यांचे महापरिनिर्वाणाआधीचे काही दिवस कसे होते? हे जाणून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा