करोना महासाथीच्या काळात जम्बो कोविड सेंटर्स उभारताना ३८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतो. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच ‘कॅग’नेदेखील मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अहवाल सादर केला होता. त्यानंतर आता सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने मुंबई, तसेच उपनगर परिसरांत वेगवेगळ्या १४ ठिकाणी छापेमारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर करोना काळात नेमके काय घडले? गैरव्यवहाराचा आरोप का करण्यात येतो? कॅगने आपल्या अहवालात काय म्हटले होते? हे जाणून घेऊ या …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा