मागच्या दहा वर्षांत भारतातील खाद्य तेलाची आयात जवळपास दीड पटीने वाढली असून त्यापोटी आता दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या आकडेवारीनुसार, भारतात घरगुती जेवण आणि खाद्यपदार्थ तळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनस्पती तेल आयात केले जाते. ऑक्टोबर २०२३ पर्यंत या वर्षाची खाद्यतेलाची आयात १६.५ दशलक्ष टनापर्यंत पोहोचली आहे. सन २०२१-२२ या वर्षात १४ दशलक्ष टनाची आयात करण्यात आली होती. खाद्य तेलाच्या जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे यावर्षी आयात वाढली असूनही खाद्यतेलापोटी १,३८,४२४ कोटी रुपये, तर मागच्या वर्षीच्या आयातीसाठी १,५६,८०० कोटी खर्च केले गेले आहेत. आयातीवर आपण अधिक अवलंबून असल्यामुळे पेट्रोलियम इंधनाप्रमाणेच खाद्यतेलावर आपल्याला अधिक चलन खर्च करावे लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा