मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया तटस्थरित्या व्हावी, यासाठी नियुक्ती समितीत भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश करण्यात यावा, असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्याचबरोबर दिवंगत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यासारख्या मजबुत चरित्राच्या व्यक्तीची या पदाला गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्यघटनेने दिलेले प्रचंड अधिकार या पदावरील कमकुवत व्यक्तींमुळे वाया गेल्याची टीकादेखील न्यायालयाने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा