श्वेतवर्णीय इंग्रज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि संपूर्ण देशच ताब्यात घेतला. भारताची ख्याती ‘सोने की चिडिया’ अशी होती आणि हीच ख्याती ऐकून या गोऱ्या पाश्चिमात्यांनी भारताच्या भूमीत पाय ठेवला. भारताने कधीकाळी समृद्धी अनुभवलेली असली तरी ब्रिटिशांच्या काळात परकीय आक्रमण, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या दृष्टचक्रामुळे देश पुरता गांजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे एकूणच ब्रिटिशांची भारताबद्दलची प्रतिमा रंजलेले-गांजलेले, अशिक्षित, गरीब अशीच होती. किंबहुना त्याच मुळे तेही दीडशे वर्षे राज्य करू शकले आणि त्यांनी ज्यावेळेस देश सोडला, त्यावेळेसही हा देश भारतीय नागरिक सांभाळू शकतील का, याची शाश्वती त्यांना नव्हती. परंतु, त्यांचा भ्रम भारतातील पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीने तोडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा