करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० पासून गृहमंत्रालयाकडून करोना प्रतिबंधाची नियमावली जारी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. दोन वर्षांनंतर देशातल्या सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ४२७ वर पोहोचली असून आजपर्यंत साधारण १८२ कोटी लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने राज्यांना आवश्यकतेप्रमाणे हे नियम रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भाने जाणून घेऊयात आता सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल होणार?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा