संतोष प्रधान
पश्चिम बंगालमध्ये सात नवे जिल्हे अस्तित्वात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच केली. आंध्र प्रदेशात नवीन १३ जिल्ह्यंची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मध्यंतरी केली. महाराष्ट्रातही, मालेगाव जिल्हानिर्मितीच्या मागणीवर मालेगावसह अन्य जिल्ह्यंच्या निर्मितीसाठी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच तेथील दौऱ्यात दिले. एकीकडे उत्तर प्रदेशात ७५ जिल्हे असताना महाराष्ट्रात त्याच्या निम्म्यापेक्षा कमी जिल्हे आहेत. जिल्हानिर्मिती ही आर्थिकदृष्टय़ा खर्चिक तसेच राजकीयदृष्टय़ा कटकटीची प्रक्रिया असते. जिल्हानिर्मितीनंतर त्याची प्रतिक्रिया उमटते. आंध्र प्रदेशात तर अलीकडेच नवीन जिल्ह्यंच्या निर्मितीनंतर, हिंसक प्रतिक्रिया उमटली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा