जगात चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे हे भारतात आहे, साधारण ६७ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गाने संपुर्ण देश व्यापला आहे. देशात दररोज सुमारे ११ हजार रेल्वे गाड्यांमधून सरासरी दोन कोटी २५ लाखांपेक्षा नागरीक प्रवास करतात. सर्वात स्वस्त आणि वेगवान प्रवासी वाहतुकीचा पर्याय म्हणून रेल्वेकडे बघितले जाते. असं असलं तरी प्रवासी वाहतुकीपेक्षा रेल्वेला मालवाहतुकीमधून जास्त उत्पन्न मिळते. किंबहुना काहीशा सवलतीच्या आणि स्वस्तातल्या प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेचे खाली गेले उत्पन्न हे मालवाहतुकीमुळे भरुन निघते. जवळपास २ लाख ९० हजार मालगाडीच्या डब्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रेल्वेची मालवाहतुक ही भारतभर सुरु असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा