अन्वय सावंत
भारताच्या खुल्या विभागातील ‘ब’ संघाने, तर महिला विभागातील ‘अ’ संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत कांस्यपदके पटकावली. परंतु वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी हा निकाल काहीसा निराशाजनक होता. भारताला यंदा प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे जगभरातून कौतुक झाले. यजमान असलेल्या भारताला या स्पर्धेत खुल्या आणि महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली. मात्र, यापैकी केवळ दोन संघांना पदके जिंकता येणे, हे नक्कीच अपेक्षित यश म्हणता येणार नाही. परंतु भारताच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टीही या स्पर्धेदरम्यान घडल्या. या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा