रेश्मा भुजबळ
करोना महासाथीच्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. रोजगार नसल्याने अनेकांनी स्थलांतर केले. स्थलांतरितांचे प्रमाण आणि बेरोजगारी वाढली. हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होत होते. त्यातच रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने या संकटात मोठी भर घातली म्हणण्यास हरकत नाही. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी जगभरात २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ११.२ कोटी लोकांच्या नोकरीवर गदा आल्याचे म्हटले आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर रोजगाराची सद्यःस्थिती जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा