संतोष प्रधान
आपल्या विचारांचे किंवा पक्षाचे सरकार प्रत्येक राज्यात असावे ही केंद्रातील सत्ताधारी पक्षाची अपेक्षा असते. काँग्रेस सरकारच्या काळात हाच विचार व्हायचा. भाजपनेही यावरच भर दिला आहे. झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद सरकार पाडण्यासाठी भाजपकडून विविध प्रलोभने दाखविली जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच केला जातो. दोनच दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल पोलिसांनी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात पैसे मिळाले. सरकार पाडण्यासाठी या तीन आमदारांनी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला. या प्रकारानंतर काँग्रेसने या तिन्ही आमदारांना पक्षातून निलंबित केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा