दिल्लीमधील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारदरम्यानचा तसंच इतर ठिकाणच्या काही व्हिडीओंमध्ये लोक हातात तलवारी, बंदुका, शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरल्याचं आणि धर्माच्या नावे आपापसात भिडल्याचं दिसत होतं. काही राजकीय नेत्यांनी ही शस्त्रं त्यांनी आपल्या रक्षणासाठी घेतली होती असा दावा केला. पण जर तुम्ही आपल्या देशातील कायदा पाहिलात तर विशिष्ट परिस्थिती वगळता मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास मनाई असल्याचं स्पष्ट आहे. त्यासंबंधी जाणून घेऊयात..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा