देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवायचीच असा निर्धार करीत भाजपने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते, स्वच्छता, सागरी किनारा मार्ग प्रकल्प आदींच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला. निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे. त्यात आता टिपू सुलतान नामकरण प्रकरणाची भर पडली आहे. गेले दोन दिवस नामकरण प्रकरणावरुन राजकारण तापू लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा