आजपासून दहा वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत एका २३ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी निर्भयाला एका सामसूम जागेवर बसमधून फेकलं होतं. यानंतर २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापुरमधील एका रुग्णलयात तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्येही या घटनेच्या बातम्या छापून आल्या होत्या. तर भारतात या संतपाजनक घटनेनंतर लोक रस्त्यांवर उतरले होते, महिलांवर होणारे अत्याचार आणि गुन्ह्यांसाठी कठोर कायद्याची मागणी केली गेली. आता या घटनेच्या दहा वर्षांनंतर देशात किती बदल झाला, हे जाणून घेण्यााचा प्रयत्न करूयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा