हिंदू मंदिरांप्रमाणेच आर्य समाजाच्या मंदिरांमध्ये देखील विवाह संपन्न होतात. लग्नानंतर आर्य समाज मंदिराकडूनच विवाहित जोडप्याला विवाह प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना आर्य समाज मंदिराकडून दिले जाणारे विवाह प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात दाखल खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. या निमित्ताने आर्य समाज मंदिराच्या विवाह प्रमाणपत्राबाबतचं हे विश्लेषण…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा