कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात जो सीमा प्रश्न सुरू आहे त्यावरून विधानसभेत ठराव मांडला जाणार आहे. मंगळवारी हा ठराव मांडला जाईल. कर्नाटकने एक इंचही जागा महाराष्ट्राला दिली जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर ठराव आणण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक विरोधातला ठराव का आणला जात नाही असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला. त्यानंतर आता म्हणजेच अधिवेशनाच्या सातव्या दिवशी हा ठराव मांडला जाणार आहे. ठराव कसा आणला जातो ही प्रक्रिया नेमकी कशी असते आपण समजून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा