हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात आकस्मिक आलेल्या पुरामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि राज्य दलाच्या पथकांकडून पूरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यात येत आहे. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये आलेला हा आकस्मिक पूर नक्की काय आहे. साधारण पूर आणि या पुरामध्ये नेमके काय अंतर आहे? आणि भविष्यात अशा प्रकारच्या पुरांचे प्रमाण वाढणार का? जाणून घेण्यााठी हा लेख वाचा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा