भाजपा आमदार नितेश राणे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयातही धाव घेतली आहे. दरम्यान या घटनेवरुन शिवसेना आक्रमक झाली असून कारवाईची मागणी करत आहे. तर दुसरीकडे कणकवलीत पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात आहे. नारायण राणे तर आपला नागपूर दौरा अर्ध्यात सोडून कणकवलीत थांबले आहेत. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? शिवसेनेचा याच्याशी काय संबंध? अटकेपर्यंत प्रकरण का पोहोचलं आहे? या प्रश्नांची उत्तरं यानिमित्ताने जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा