२४ सप्टेंबर २०१४ या दिवशी भारताने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना भारताच्या पराक्रमाने- विक्रमाने आश्चर्याचा धक्का बसला होता. मुळातच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आणि त्यातही उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच देश आजही आहेत. असं असतांना आत्तापर्यंत कोणत्याच देशाला अमेरिकेची नासा, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या दिग्गज देशांना-संस्थांना पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह पोहचवता आला नव्हता, तो पराक्रम भारताने-भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने (ISRO) केला होता. आता आठ वर्षानंतर मंगळयानामधील इंधन संपल्याने त्याचा संपर्क तुटला असल्याचे सांगत या मोहिमेची सांगता झाल्याचं इस्रोने जाहीर केलं आहे. या मोहिमेने काय फायदा झाला, याने किती फरक पडला याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा