आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मिठाचं किती महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रोजच्या जेवणात वापरलं जाणारं मीठ आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मीठ मिळणं सोपं नव्हतं. कारण हे मीठ खरेदी करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी कर भरावा लागत होता. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मिठावर अनेक कर लादले. अशावेळी एक कायदा करण्यात आला ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. प्रेमचंद यांनी यावर भाष्य करणारं ‘नमक का दारोगा’ सारखं पुस्तकही लिहिलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा