देशात पडणाऱ्या पावसापैकी ७५ टक्के पाऊस घेऊन येणाऱ्या मान्सूनवर देशातील बहुतांश शेती – साधारण तीन लाख कोटींची शेती अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारत तांदुळ, गहू आणि साखर या उत्पादनामध्ये जगात अग्रेसर आहे. असं असतांना मान्सूनचे देशात आगमन झाल्यावर जून महिन्यात सरासरीपेक्षा फक्त ११ टक्के पावसाची नोंद झाली आहे. देशात मान्सूच्या काळात सरासरी ८९ सेंटीमीटर पाऊस पडतो. गेल्या ५० वर्षातील नोंदीनुसार मान्सूच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के एवढा पाऊस नोंदण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा