भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उमा भारती यांनी स्वतःचा पक्ष, राजकारण आणि दारूबंदीविरोधातील त्यांच्या मोहिमेबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एकामागून एक ४१ ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या गंगा मंत्रालयातून का काढून टाकण्यात आले हेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हे त्यांचे नेते आहेत आणि हे लोक नेहमीच त्यांचे नेते राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, उमा भारतींच्या या ‘ट्विट-वॉर’मुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा