पावसाळा सुरू झाल्यापासून वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्येही २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधूनही सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील रविवार अत्यंत प्राणघातक ठरला आहे. दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. बर्याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने आणि बर्याच राज्यांनी विजेच्या कोसळण्याला आपत्ती मानलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा