देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत पुन्हा वाद निर्माण झाला आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की भारत सरकार करोनामुळे मृत्यूची योग्य आकडेवारी लपवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अंदाज व्यक्त केला आहे की भारतात करोनामुळे ४० लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी, आतापर्यंतच्या सरकारी आकडेवारीत करोनामुळे ५.२३ लाख मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, अधिकृत आकडेवारी उपलब्ध असतानाही करोना महासाथीशी संलग्न मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज दर्शवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताने गुरुवारी जोरदार आक्षेप घेतला. यासाठी वापरण्यात आलेले प्रारूप आणि माहिती गोळा करण्यासाठी वापरलेली पद्धत संशयास्पद असल्याचे भारताने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा