मंगल हनवते
मुंबई ते विरार अंतर कमी करत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला होता. ४२.२७ किमीच्या या सागरी सेतू प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असताना, लवकरच कामास सुरुवात होण्याची शक्यता असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारकडे द्यावा अशी मागणी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारकडे केली होती. आता ही मागणी मान्य करून प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. प्रकल्प केंद्राकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. हा प्रकल्प का केंद्र सरकारकडे दिला जात आहे, हा प्रकल्प नेमका काय आहे, आणि या प्रकल्पामुळे मुंबई, मुंबई महानगर प्रदेशाला नेमका काय फायदा होणार आहे याचा घेतलेला हा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा