गेल्या ६० वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांवर दावा केल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टीप्पणी सुरू आहे. एवढंच नाही, तर दोन्ही राज्यातील विधानसभेत एकमेकांविरोधात ठरावदेखील पारीत करण्यात आला आहे. मात्र, हा वाद मिटवायचा असेल तर नेमके काय पर्याय आहेत? किंबहून देशातील दोन राज्यांमध्ये वाद असेल तर तो कशा पद्धतीने मिटवला जातो? सविस्तर जाऊन घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा