दोन दिवसांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानीच्या घटना समोर येत आहेत. पावसाच्या रौद्र रूपाचे अनेक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, वादळ, भूस्खलन या सर्व आपत्ती हवामान बदलामुळे येत आहेत, असे संशोधक सतत सांगत असतात. संशोधक, अभ्यासकांनी सतर्कतेचा इशारा देऊनही मानव अद्याप सजग झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर याआधी देशात कोणकोणत्या राज्यांत अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी झालेली आहे? तसेच त्याची कारणे काय आहेत? हे जाणून घेऊ या ….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा