Farmers Protest Hariyana Border आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकर्यांना अडवण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. बुधवारी खनौरी येथे आंदोलक आणि हरियाणा पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यात एका आंदोलक शेतकर्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, “शुकवारी संध्याकाळी आम्ही भूमिका स्पष्ट करू.” आंदोलनात मृत्यू झालेला तरुण शेतकरी कोण होता? त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी मृत्यूचा दावा का फेटाळला? आणि सध्या आंदोलनाची परिस्थिती काय? याबद्दल जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा