लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या राज्यात धक्का बसला. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर आंध्रमध्ये जगनमोहन यांचे किल्ले ढासळले. याखेरीज पंजाबमध्ये अकाली दलाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे प्रकाशसिंग बादल यांच्या भविष्यातील राजकारणाचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला. एकीकडे केंद्रात पुन्हा प्रादेशिक पक्षांना महत्त्व येऊन आघाडीच्या राजकारणाला गती आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा