जगात दोन युद्धे सुरू असताना अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांची सिद्धता आणि अण्वस्त्रांवर वाढती भिस्त चर्चेत आली आहे. शीतयुद्धानंतर प्रथमच अणुयुद्धाचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे. अण्वस्त्रसज्ज देश अधिक आक्रमकपणे तयारी करीत आहेत. यात भारताने अण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तानला २५ वर्षांत प्रथमच मागे टाकले आहे. ‘सिप्रि’ या संस्थेच्या ताज्या अहवालातील आकडेवारी पुरेशी सावध करणारी आहे. चीनकडे या दोन्ही देशांपेक्षा प्रत्येकी जवळपास तिप्पट अण्वस्त्रे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा